मालेगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दीपोत्सवाची घरोघरी तयारी पूर्ण झाली असून, आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा, असा चार दिवस हा सण सर्वत्र साजरा करण्यात येत असला तरी खºया अर्थाने गोवत्स द्वादशीला (वसूबारस) दिवाळीला सुरुव ...
घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे बाधित झालेल्या दिव्यातील आपदग्रस्तांपैकी काही मोजक्याच बाधितांना ठामपाची मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने ‘लोकमत’मधील गेल्या दोन दिवसांतील वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ...
बहुतांश लोकांचे हातावर पोट असल्याने दिव्यातील हजारो कुटुंबांनी पुन्हा जगण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे. मात्र, हा संघर्ष केवळ वस्तू, सामानसुमान गमावल्यापुरता नाही. ...
अतिवृष्टीमुळे कल्याण ग्रामीण मतदार संघातील संपूर्ण दिवा व आयरे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्यामुळे जवळपास दिवा विभागात ३० ते ३५ हजार चाळीतील घरे तसेच दुकाने व इमारतींमध्ये पाणी शिरले होते. ...