पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन मोजणीही केली. कामाला मंजुरी मिळेल असे आश्वासन गावकरी वर्गाला दिले होते. मात्र दोन वर्षांपासून याबाबत कुठलाच निर्णय झाला नाही. १० मा ...
गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याला २३ जून २००६ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. काही दिवसातच कामही सुरू झाले. हा उपकालवा नागभीड तालुक्यातून भूमिगत स्वरूपात गेला आहे. त्यामुळे या कालव्याचा तालुक्याला फायदा काहीच नाही. उलटपक्षी या कालव्याच्या र ...
गोसेखुर्द प्रकल्पाचा सर्वात मोठा आणि १०७ किमी लांबीचा उजवा कालवा ब्रह्मपुरी तालुक्यातून सावलीकडे गेला आहे. या कालव्याच्या माध्यमातून आसोला मेंढा तलावात पाणी सोडले जात आहे. तालुक्यातून घोडाझरी उपकालवा गेला आहे. दहा वर्षांपूर्वी उपकालव्याचे काम सुरू झा ...
पूर्वी घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्यापूर्वी नवरगाव-गडबोरीकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ, कचरा काढला जात होता. काही ठिकाणी कालवा फुटण्याची स्थिती असेल. त्या ठिकाणी पूर्वीच दुरुस्ती केली जात होती. परंतु अलीकडे घोडाझरी सिंचाई विभाग याकडे पाहिजे त्या प्रमाणात ...
महाराष्ट्र शासनाने ३१ जानेवारी २०१८ रोजी या आभयारण्यास मान्यता दिली आणि त्यानंतर लगेच अभयारण्याची स्थापना व सीमा निश्चित करण्यात आल्या. हे अभयारण्य नागभीड , तळोधी व चिमूर या तीन वनपरिक्षेत्रातील १५ हजार ३३३. ८८ हेक्टर क्षेत्रात विस्तारण्यात आले आहे. ...