दिग्दर्शकाला त्याला हव्या असणाऱ्या विषयावर चित्रपट काढला, तर त्याला सेन्सॉर मिळणे सध्याच्या वातावरणात तरी मुश्कील आहे, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ...
सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत यंदा ज्येष्ठ छायालेखक गोविंद निहलानी यांना कलामहर्षि बाबुराव पेंटर स्मृती पुरस्कार व चित्रपट संकलक अभिजीत देशपांडे यांना चित्रमहर्षि आनंदराव पेंटर स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. कलामहर्षि बाब ...
जसा काळ बदलतो तसे नवनवीन सामाजिक प्रश्न सातत्याने विकसित होत असतात. भारतीय लोकशाही ही स्थिर नव्हे तर ती गतीशील स्वरूपाची आहे. लोकशाही विकसित होण्याची प्रक्रिया ही निरंतर होत असल्याने काही प्रश्न बदलतात तर काही वगळले जातात ...