Green Chilli Market: यंदा चांगले उत्पादन होऊनही हिरव्या मिरचीला बाजारात चांगले दर मिळतील अशी अपेक्षा होती परंतू सध्या मिरचीचे दर दबावात आहे. काय आहे कारण ते जाणून घ्या सविस्तर. ...
Forest Area In Maharashtra : गेल्या दहा वर्षांत देशातील वनक्षेत्राची पाहिजे तशी वाढ झालेली नाही. राष्ट्रीय वन अहवाल २०२३ नुसार भारतात २१ टक्के आणि महाराष्ट्रात १६ टक्के एवढेच वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. त्यामुळे हवामानात कमालीचा बदल झाला आहे. ...
तलाव, नाले, पडिक जमीन, बांधांवर मोठी चंदनाची झाडे होती. परंतु, गेल्या काही वर्षांपासून चंदन चोरीचा (Theft) सपाटा सुरू असून, याकडे पोलिसांचे (Police) दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील बहुगुणी चंदन (Sandalwood) वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ...
राज्यात वनाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत पावसाळ्यात वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वाधिक वृक्षलागवड व संवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांचा यथोचित सन्मा ...
भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...