सिन्नर: सिन्नर-अकोले सरहद्दीवरील डोंगर माथ्यावर वसलेल्या धुळवाडचे सौंदर्य खुलवण्यासाठी सह्याद्री युवा मंचचे कार्यकर्ते सरसावले आहेत. 200 झाडांची लागवड करून त्याचे संगोपनही हाती घेतले आहे. मंचचे संस्थापक अध्यक्ष उदयभाऊ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ' ...
सिन्नर: सिन्नर-अकोले सरहद्दीवरील डोंगर माथ्यावर वसलेल्या धुळवाडचे सौंदर्य खुलवण्यासाठी सह्याद्री युवा मंचचे कार्यकर्ते सरसावले आहेत. 200 झाडांची लागवड करून त्याचे संगोपनही हाती घेतले आहे. ...
नाशिक- मखमलाबाद येथे सुमारे ३०६ हेक्टर क्षेत्रात साकारण्यात येणा-या ग्रीन फिल्ड प्रकल्पासाठी शेतक-यांनी केलेला विरोध आणि आक्रमक भूमिका घेतल्यानंतर देखील मंगळवारी (दि.२९) सत्तारूढ भाजपने नगरररचना योजनेच्या प्रारूपास प्रसिध्दी करण्यास अंतिम मान्यता दिल ...
कसबे सुकेणे : नैसर्गिक संकटाचा सामना करत व कोरोनाशी लढाई देत द्राक्षउत्पादक यंदा पुन्हा नव्या उमेदीने द्राक्षबागांची आॅक्टोबर छाटणी करत आहेत. कसबे सुकेणे परिसरात या छाटणीला प्रारंभ झाला असुन द्राक्ष फळधारणेसाठी ही छाटणी महत्वपूर्ण असल्याने द्राक्ष उत ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे हंगाम यंदा उशीर सुरू होण्याची चिञ निर्माण झाले आहे . कारण हवामानातील बदल . व परतीचा पाऊस यामुळे शेतकरी वर्गाची व्दिधा अवस्था निर्माण झाली असल्याने यंदा हंगाम उशीरा चालू होण्याची माहिती शेतकरी वर्गाकडुन मिळत आहे. ...
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील मखमलाबाद आणि हनुम्मानवाडी परीसरात राबविण्यात येणाऱ्या ग्रीन फिल्ड म्हणजेच हरीत क्षेत्र विकास प्रकल्पाला अंतिम मान्यता देण्यासाठी येत्या मंगळवारी (दि.२९) विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांचा विरोध ...
येवला : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्यावतीने ‘माय इंडिया, ग्रीन इंडिया’, ‘एक पेड - एक जिंदगी’ या उपक्रमांंतर्गत लॉकडाऊन काळातही तालुक्यात यावर्षी एक हजार वृक्षांची लागवड केली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : निरोगी व आनंददायी तसेच उत्तम शरीर प्रकृती ठेवायची असेल तर वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रजापिता ईश्वरीय ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. त्यापुढे म्हणाल्या, वातावरणातील प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाच ...