गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
गुजरातेत सरकार स्थापन झाल्यावर शेतकरी, पाटीदार (पटेल) आणि युवकांची नाराजी दूर करण्यासाठी कार्य करावे लागेल, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सगळ्या नेत्यांना सांगितल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. ...
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. याचबरोबर सोशल मीडियात सुद्धा या निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. एका अहवालाच्या माध्यमातून गुजरात निवडणुकीच्या काळात म्हणजेच एक डिसेंबरपासून जवळजवळ एक कोटी 90 लाख ट्विट करण ...
पराभवानंतरही या आठवड्यातच राहुल गांधी गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात येते. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि मित्र पक्षांनी मिळून भाजपाला चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे राहुल गांधी दोन्ही राज्यातील जनतेला आणि मित्र पक्षांना धन्यवाद दे ...
गुजरातमध्ये प्रतिकूल वातावरणातही निकाल भाजपाच्या बाजूने लागल्यापासून विरोधकांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. आता विरोधकांच्या आरोपांदरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम आणि VVPAT ...
भाजपाविरोधी ताटातुटीमुळे काँग्रेस बहुमतापासून दूर राहिल्याचे समोर आले आहे. विरोधकांमध्ये एकी नसल्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसल्याची आकडेवारी समोर आली आहे. ...
गुजरातमध्ये भाजपाने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. गुजरातमध्ये भाजपाला 182 पैकी जेमतेम 99 जागा तर काँग्रेसने 80 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती. गेल्या निवडणुकीशी तुलना करता भाजपाला 16 जागांचं नुकसान झालं आहे. ...
गुजरातमध्ये भाजपाच्या घटलेल्या जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हारी लागल्या आहेत. त्यामुळे मोदींनी गुजरातमधील नेत्यांना एक संदेश पाठवून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. ...
गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मोदींच्या विश्वासार्हतेची समस्या आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ...