जलेश्वर तलाव परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन करून देण्यात येईल, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे हिंगोली नगरपालिकेकडून अतिक्रमणधारकांना आश्वासन दिले होते. ...
शहरातील अण्णा भाऊ साठे नगर येथे उभारण्यात येत असलेल्या कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवावे या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी नगरपालिकेतील मुख्याधिका-यांच्या कक्षासमोर २४ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले. ...
शासनाने प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री व वाहतुकीला बंदी घातली असतानाही त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध नगरपालिकेने कारवाई करून ९ हजारांचा दंड लावून प्लास्टिक जप्त केले आहे. ...
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर रोजी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेरीट बचाओ देश बचाओ जिल्हा समन्वय समितीच्या वतीने घंटानाद धरणे आंदोलन करण्यात आले. ...