लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
पंतप्रधान मोदींचं एक पॉडकास्ट अन् 'आक्रमक' चीनचा सूर बदलला, भारताबद्दल काय म्हणाला? - Marathi News | China Mao Ning positive about India China Bilateral Ties after PM Modi Podcast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचं एक पॉडकास्ट अन् 'आक्रमक' चीनचा सूर बदलला, भारताबद्दल काय म्हणाला?

China reaction on PM Modi Podcast: PM मोदींनी एका पॉडकास्टमध्ये चीनबद्दल काही विधाने केली ...

"चीनपासून भारताला धोका नाही!’’, काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांचा दावा  - Marathi News | "India is not threatened by China!", claims Congress leader Sam Pitroda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनपासून भारताला धोका नाही!’’, काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांचा दावा 

Sam Pitroda News: जगाने आता परस्पर संघर्ष सोडून सहकार्याच्या मार्गावर पुढे गेलं पाहिजे. आपलं धोरण हे सुरुवातीपासून संघर्षाचं राहिलं आहे. या भूमिकेमुळे देशात पाठिंबा तर मिळतो. मात्र त्यामुळे द्विराष्ट्रीय संबंधात कटूता निर्माण होते. आपण आपली मानसिकता ...

आजचा अग्रलेख : चीनच्या पुन्हा कुरापती! दोनच महिन्यांपूर्वी समझौता तरीही नवी आगळीक - Marathi News | Editorial Article on China started intruding on Indian border and Tibet | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : चीनच्या पुन्हा कुरापती! दोनच महिन्यांपूर्वी समझौता तरीही नवी आगळीक

तिबेटमध्ये भारताच्या सीमेलगत ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याच्या चीनच्या निर्णयामुळेही भारत चिंताक्रांत झाला आहे. ...

भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत - Marathi News | India-China tensions must ease; Foreign Minister S. Jaishankar's opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

सैन्य माघारी घेण्याविषयीच्या अंतिम पावलानंतर भारत व चीनच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा नक्की होईल, असे जयशंकर म्हणाले. ...

LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार - Marathi News | Happy Diwali after four and a half years on LAC, India will patrol from today, sweets will be distributed  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार

India China News: मागच्या जवळपास साडेचार वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेला तणाव अखेर निवळला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर यावर्षी बऱ्याच काळानंतर दिवाळीचं आनंदी वातावरण आहे. ...

भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात  - Marathi News | India-China troops ready to withdraw, settlement on Demchok and Depsang in eastern Ladakh final stage  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 

भारतीय सैन्याने या भागातून आपली उपकरणे मागे घेण्यास सुरुवात केली होती.  ...

भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण! - Marathi News | Disengagement begins in Ladakh along India-China border to end by Oct 29 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!

विशिष्ट अंतरापर्यंत हे सैन्य मागे गेल्यावर दाेन्ही सैन्यांची गस्त सुरू हाेईल ...

सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | Border peace should be prioritized; Prime Minister Modi expressed his hope to Xi Jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा

संयुक्त राष्ट्रसंघातील चीनच्या भूमिकेवर काढले अप्रत्यक्ष चिमटे; ब्रिक्स परिषदेत सहकार्यावर भर ...