‘वेळेत घातलेला टाका नंतर घालावे लागणारे नऊ टाके वाचवितो’ अशा आशयाची इंग्रजी म्हण आहे; परंतु तो महत्त्वाचा एक टाका घालायची वेळ टळल्यास, नऊच काय नऊशे टाके घालूनही उपयोग होत नाही! ...
अशोक गेहलोत, रजनी पाटील, अंबिका सोनी, हरीश रावत आदींचे म्हणणे होते की, सध्याच्या अध्यक्षाचा कार्यकाळ फक्त १८ महिने राहिला असल्यामुळे तेवढ्या दिवसांसाठी नवा अध्यक्ष का निवडायचा? ग्रुप २३ मध्ये सहभागी असलेले नेते एकाच वेळी निवडणूक व्हावी यावर अडले होत ...
उच्चपदस्थ सूत्रांनुसार २२ जानेवारीच्या या बैठकीत हाही निर्णय घेतला जाईल की, नव्या अध्यक्षाच्या निवडणुकीसह महाधिवेशनादरम्यानच कार्य समितीच्या सदस्यांची निवडणूक घ्यावी की नाही. ...
"राहुल गांधी यांनी, आपल्याला पक्षाध्यक्ष राहण्याची इच्छा नाही, असे म्हटल्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसला अध्यक्ष नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही, की त्यांना भविष्यात नेमके काय करायचे आहे?" ...
23 नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भात लिहिलेल्या पत्रामुळे, सुरुवातीपासूनच बैठकीतील वातावरण तापलेले होते. मात्र, आता वाद वाढत असल्याचे पाहून नेत्यांकडून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...
यापूर्वी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका अशाच प्रकारच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात, ‘मी मंत्रिमंडळात नाही. सरकारपण आमचे नाही. हे सरकार शिवसेनेचे आहे,’ असे चव्हान यांनी म्हटले होते. ...
देशातील कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन आत्यंत आवश्यक असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपण कोरोना व्हायरसचा सामना अत्यंत ताकदीने लढत आहोत, असेही मोदी यावेळी म्हणाले. याच पार्श्वभूमीवर देशात ...