भारतात कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरु झाला होता तेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये तबलिगी जमातीच्या लोकांनी दिल्लीमध्ये मोठा कार्यक्रम घेतला होता. यामुळे कोरोनाचा उद्रेक देशभर झाल्याचा आरोप लावण्यात आला होता. ...
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सोशल डिस्टंसिंग तसेच लॉकडाऊनच्या नियमांमुळे पुरी येथील जगन्नाथाच्या रथयात्रेच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. ...