ज्ञानप्राप्तीची क्रिया ही अखंड चालू असते. ज्ञान हा तिसरा डोळा आहे. तो डोळा उघडा ठेवून अंतरंगातील ज्ञानाचा दिवा प्रकट करा. डोळे हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. डोळे नसतील तर जगातील सौंदर्य पाहता येत नाही. ...
माणसाने जन्माचा उपयोग स्वत:बरोबर दुस-यांच्या कल्याणाकरीता केला पाहिजे. माणसाने जियो और जीन दो... चा अवलंब केल्यास मानवासह इतर सर्व प्राणी सुखी होतील. ...
प्रख्यात जैन साध्वीजी, साध्वीरत्ना, मौनसाधिका पूज्य किरणप्रभाजी महाराज साहेब (वय ९०) यांचे नगरमधील उज्वलनगर जैन स्थानकात शनिवारी (दि.१२) निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (दि.१३) नगर-राहुरी रोडवरील धामोरीफाटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
अध्यात्मात ज्ञान प्राप्तीला महत्व आहे. मोक्ष प्राप्तीकरिता ज्ञान मिळविणे गरजेचे आहे. ज्ञान मिळविण्याची ही गंगा सतत वाहती ठेवावी. आत्म्याचे खरे स्वरुप ज्ञानामुळे कळते. ज्ञानगंगेला आहार, निद्रा, मैथुन, भय या क्रियांच्या प्रभावाखाली जाऊ देऊ नका नाही तर ...
जैन धर्मीयांमध्ये नवपद आराधनेला अतिशय महत्व दिले जाते. नवपद आराधना जीवनाला कलाटणी देणारी मानतात. नमो अरिहंताम.. याचा अर्थ अरिहंत भगवंतांना नमस्कार करणे. जीवनात नम्रता आली नाही तर जीवनाला अर्थ नाही. जोपर्यंत अहंकाराचे वारे शरीराबाहेर जात नाही, तोपर्य ...
गरजवंत व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार मदत करणे ही देखील सेवावृत्तीच आहे. दुस-याला धर्म आराधनेकरीता तयार करणे हा एक सेवाभाव आहे. संत, महापुरुष हे समाजाचे रक्षक असतात म्हणून त्यांच्या संदेशानुसार वागले पाहिजे. संतांमध्ये सेवावृत्ती कायम असते. समाजाचे प्र ...
प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार भोग भोगावेच लागतात. प्रत्येकाचे भाग्य वेगवेगळे असते. परंतु जो संघर्ष करुन परिस्थितीवर मात करतो तो एक प्रकारचा पराक्रम समजला पाहिजे. म्हणून पराक्रमाने प्रत्येक जण नियतीला सुध्दा बदलू शकतो. धर्म आराधनेत असाच पराक्रम करा म् ...
आपल्यापेक्षा वडीलधा-यांचा सल्ला ऐकून घ्यावा. तो अंमलात आणावा. त्यातच आपले हित असते. जेथे प्रेम, माया नसते तेथे प्रभूचे वास्तव्य नसते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर साधना आवश्यक असते. ...