कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते भीक होती. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळालं, असं लाज आणणारं विधान ड्राम क्विन कंगना रणौतनं केलं. कंगनाच्या या बरळण्यानंतर तिच्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र, तरीही कंगना थांबलेल ...
१९४७ साली देशाला भिकेत स्वातंत्र्य मिळालं, अशी मुक्ताफळं कंगनानं उधळली. कंगनाच्या या विधानाचा सगळ्यात आधी आम्ही निषेध करतो. कंगनाचं हे विधान स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांचा अपमान करणारं आहे, म्हणून कंगनावर देशद्रोहाचा खटला भरण्यात याव ...
अभिनेत्री कंगना राणावतला नुकताच पद्मश्री पुरस्कार देण्यात आला... हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ती भलतीच आनंदी असल्याचंही पहायला मिळालं. त्याबद्दल तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुकही केलं. पण कंगणा राणावतचा असा एक व्हिडीओ समोर आलाय... तो पाहून अनेकांनी तिला ना ...
कंगनाने अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॅालिवूडमधील सुसाईड गँगमध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असा आरोप कंगनानं जाहीर मुलाखतीत केला होता. तिच्या या आरोपांमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप जावेद अख्तर य ...
जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कोर्टात सुनावणी दरम्यान अभिनेत्री कंगना रनौत आजही अंधेरी मेट्रोपोलिटन कोर्टात हजर झांली नाही. मात्र या प्रकरणात न्यायधीशांनी सांगितले की, पुढच्या सुनावणीला जऱ कंगना उपस्थित राहिली नाही, तर वॉरंट जारी करण्यात येणार आहे. त् ...