26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. 8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. Read More
Kargil Vijay Divas: जेव्हा जेव्हा कारगिल युद्धाचा विषय येतो तेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पराक्रमाची नेहमी आठवण काढली जाते. ऐन तारुण्यात आपलं जीवन देशावरून ओवाळून टाकणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणीसुद्धा तेवढीच भावूक करणारी आहे. ...
IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने १९७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर राजस्थान रॉयल्ससाठी विषयच संपला होता...अशा परिस्थिती राजस्थानचे PBKS समोर उभे राहणेही अवघड होते, परंतु शिमरोन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी २६ चेंडूंत ६ ...