26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. 8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. Read More
श्रीनगर - कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय लष्कराकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय जवानांनी ... ...