न्यायालयाच्या लढाईत आयुष्याचा बराच काळ निघून जातो, असे सांगून श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, वेळ न घालवता प्रलंबित प्रकरणे आपसी तडजोडीने त्वरित निकाली काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. पॅनल वर असलेल्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्याकडे असलेली जा ...
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणे आपसातील तडजोडीअंती निकाली काढली जाणार आहेत. विशेष म्हणजे मागील सहा वर्षांत राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून ६१ कोटी ९२ लाख २७ हजार ५४७ तडजोड ...
लोक न्यायालयात तडजोडीअंती प्रकरणे निकाली काढली जातात. शिवाय केसचा निकाल झटपट लागतो. तोंडी पुरावा-उलट तपासणी-दीर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नसून एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. विशेष म्हणजे ...
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष यु. बी. शुक्ल यांनी लोकअदालतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ वाचतो, त्यांचे पैसे वाचतात, तसेच न्यायालयाचाही कामाचा ताण कमी होत असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ...
झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने समक्ष निकाल लावला जातो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्त्व असते व अंमलबजावणीही करता येते. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादा ...
२५ सप्टेंबर रोजी येथे आयाेजित लाेक न्यायालयात तडजोडीस पात्र ९१८ दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून २ काेटी १६ लाख ९७ हजार १६० रुपयांची वसुली करण्यात आली. यामध्ये ट्राफिक चालानच्या दाखलपूर्व प्रकरणांमधील १४ हजार ७०० रुपयांच ...
सटाणा : महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये तालुका विधि सेवा समिती व सटाणा वकील संघ सटाणा तालुका बागलाण यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात १०५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, तर तडजोडीतून ९४ लाख रुपयांच ...
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. सी. खटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. डी. फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधिश- १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश ...