२० ते २५ शेतकऱ्यांनी एकत्र येवून गटशेती करुन नवीन तंत्रज्ञान वापरले. तर यातून दर्जेदार उत्पन्न मिळेल, असे मत फळबाग तज्ञ तथा गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे यांनी व्यक्त केले. ...
लोकमत सरपंच अवॉर्ड विजेत्या नागपूर जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत हा निधी देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी नाविण्यपूर्ण कामाचा प्रस्ताव आणि ग्रामपंचाय ...
२८ मार्च रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात रंगलेल्या या भव्यदिव्य सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रमुख राजकारण्यांच्या हस्ते १३ सरपंचांचा गौरव करण्यात आला. या वेळी राजकारण्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, याबद्दलचा हा खास वृत्तान्त..! ...
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात राज्यातील सरपंचांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (डिजिटल) हा पुरस्कार नाशिक जिल्ह्याती ...