संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय. Read More
स्कॉटिश कडा हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर याठिकाणी आहे. सुमारे 550 फूट भली मोठी उंची असलेला हा कडा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इतर कड्यांपैकी सर्वात उंच आणि गिर्यारोहण क्षेत्रात तांत्रिक गोष्टीचा विचार केला, तर कड्याच्या वरून ते कड्याच्या पायथ् ...