मल्लापूरम हे अशा कुख्यात घटनांसाठी प्रसिद्ध आहे. हा देशातील सर्वात हिंसक प्रदेश आहे. येथील लोक रस्त्यावर विष फेकून ३००-४०० पशूपक्षी आणि कुत्र्यांना एकाचवेळी मारतात. ...
सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच मनेक गांधी देखील देशातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्याच्या सून आहेत. मात्र मतभेदांमुळे मनेका गांधी आणि सोनिया गांधी यांचे राजकीय मार्ग बदलले. ...
भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या मनेका गांधी यांच्याकडे २०१४ मधील मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी होती. यावेळी मात्र त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. तर त्यांचे चिरंजीव वरुण गांधी यांना देखील कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. ...