सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाने काहीसी उघडीप दिली असून, गुरुवारी सकाळपर्यंत कोयना धरणात १०३.२० टीएमसी इतका साठा झाला होता. तर धरणाच्या पायथा वीजगृहातूनच पाणी सोडणे सुरू आहे. उरमोडी धरणातून १५९०, तारळीतून १४७८ क्युसेक पाण्याचा ...
नुकसान केलेल्या खरीप पिकांचे पंचनामे करण्यासाठीही पाऊस उघडीप देत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर खरीप क्षेत्र पावसाने बाधित झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण ओसरला असून, कोयना परिसरात २४ तासांत अवघा नऊ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणातून १५३६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, दरवाजे दीड फुटावर स्थिर आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाचा जोर ओसरला; पण गगनबावडा तालुक्यात जोरदार सुरू आहे. कोल्हापूर शहरात दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून, एकमेव दरवाजा खुला राहिल्याने त्यातून प्रतिसेकंद ३०२८ घनफूट पाण्या ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने कोयनेचे दरवाजे साडेपाचवरून साडेचार फुटांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. दरवाजा आणि पायथा वीजगृहातून ४१५१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
कण्हेर धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, पाणीसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून वेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी किडगाव व हमजाबाद या गावांना जोडणारा वेण्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आ ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्याने सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर धरणात आवक वाढल्याने सहा दरवाजे साडेपाच फुटांनी उघडण्यात आले असून, त्यातून ४९०७४ व पायथा वीजगृहातून २१० ...
वाशिम : जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७९८ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र आॅगस्ट संपण्यापूर्वीच अर्थात २४ तारखेपर्यंत ७२४.७६ (९०.७४ टक्के) पर्जन्यमान झाले ...