29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
Mumbai News : मुंबई उपनगरामध्ये मॅनहोल उघडा ठेवल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरून खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही सवाल केले आहेत. ...
woman falls down manhole in Andheri : मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. या पाण्यातून वाट काढत घरी जात असताना एका महिलेचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. ...
Dharavi Redevelopment Latest News in Marathi : केंद्र सरकारने २५६ एकर जमीन धारावी पुनर्विकासासाठी देण्यास संमती दिली आहे. त्यावरून काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी एनडीए सरकारला सुनावले आहे. ...
Mumbai Rain update: कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स येथील पालिकेच्या पार्किंग लॉट मध्ये 400 वाहनांचे झाले मोठे नुकसान झाले. आमदार अतुल भातखळकर आणि प्रभाग क्रमांक 24 च्या स्थानिक नगरसेविका सुनीता यादव यांनी काल दुपारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सुमारे 20 ...
पावसाळ्यात पाणी भरणाऱ्या ५८ ठिकाणी वर्षभरात कामे केली जाणार आहेत. ही कामे तातडीने सुरू करण्याचे कार्यादेश देण्याची परवानगी स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच देण्यात आली. यासाठी तब्बल १९० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ...