उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही सुरक्षित लोकल प्रवासाची गरज आहे'', अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. ...
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या मंगळवारी आणि बुधवारी चुकलेल्या अंदाजानंतर गुरुवारी आलेल्या सरींनी विभागाची लाज राखली आहे. सातत्याने चुकणाऱ्या अंदाजामुळे हवामान विभागावर टीकेची झोड उठू लागली होती. ...