राज्यातील एकूण ४६४ न्यायालयीन इमारतींपैकी १३ इमारती या मोडकळीस आल्या असल्याचा ठपका विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने ठेवला आहे. मोडकळीस आलेल्या या इमारतींची कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती तीन महिन्यात सादर करावी, अ ...
पावसाळी अधिवेशनादरम्यान रामगिरी व राजभवनसह विधानभवन परिसर, रविभवन व नागभवनात एकूण नऊ साप निघाले. यात मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरीत तीन, तर पंकजा मुंडे यांच्या कॉटेजमध्ये दोनदा साप निघाला. ...
मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील क्लस्टर जमिनीवरील कोळीवाड्यातील राहत्या घरांच्या जागा सातबारावर रहिवाशांच्या नावावर करण्यात येतील अशी घोषणा विधानसभेत शुक्रवारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ...
मुंबईमध्ये दरवर्षी सरासरी २ हजार ४०० मिमी इतक्या पावसाची नोंद होते. पावसाळ्यात ताशी ५० मिमीपर्यंत पाऊस पडल्यास निचरा होण्याकरिता पर्जन्य जलवाहिन्या सक्षम आहेत. ...
भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात उभारलेल्या अनधिकृत गोदामांबाबत आजच सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन अनधिकृत ठिकाणचे वीज व पाणी तोडण्याबाबत कार्यवाही करू, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या वेळी बोलताना सां ...
मुंबई मनपा प्रभाग क्र. ८६ मधील एका शाळेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात ३५२ ची नोटीस बजावली जाईल. ...
नाणारमध्ये कोस्टल आॅईल रिफायनरीला होत असलेल्या विरोधातच विदर्भात ‘इनलॅण्ड आॅईल रिफायनरी’ उभारण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवरी विधानसभेत दिले. ...