मुंबईसह राज्यातील २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देत त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या संबंधीच्या विधेयकाला आज विधानसभेने मंजुरी दिली. त्यामुळे सर्वांसाठी घरे या संकल्पाची अंमलबजावणी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडण ...
राज्याचे नवीन वाळू धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने लंडनमध्ये विशेष अध्यासन सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. यासंदर्भात ‘लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’कडूनदेखील सकारात्मकता दर्शविण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत दिली. ...
फटाकेबंदीच्या मुद्यावरून आॅक्टोबर महिन्यात शिवसेनेमध्येच दोन गट पडल्याचे दिसून आले होते. विधान परिषदेत हा मुद्दा आल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी सावध पवित्रा घेतला. ...
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यीत शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा विधेयक आज विधानसभेमध्ये संमत करण्यात आले. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागासह राज्यातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. ...
अत्याचार पीडित, निराधार महिला-मुलींसाठी नागपुरात सुरू करण्यात आलेला ‘भरोसा सेल’ हा उपक्रम प्रशंसनीय आहे. तो राज्यभर राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. ...
राज्यात बालमृत्यूची समस्या कायम असली तरी बालमृत्यूच्या दरामध्ये सातत्याने घट होत आहे. २०११ मध्ये मृत्यूचा दर २५ इतका होता. तो २०१६ मध्ये १९ वर पोहोचला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली. ...