काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. Read More
विरोधकांच्या आघाडीच्या बैठकीत पतप्रधान पदाच्या उमेदवारासह जागावाटपासंदर्भात अनेक मुद्यांव चर्चा झाली. यानंतर तृणमून काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
गोव्यात एनसीपी चांगले काम करीत आहेत. अजित पवार यांच्या गटाने शंभू परब यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. मात्र त्यांची ही नियुक्ती असंविधानीक आहे. शरद पवार यांच्या विषय आम्हाला आदर असून आम्ही त्यांच्यासाेबत कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार यांनी नव्याने पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्या राज्यभरात सभा सुरु असतानाच आता राष्ट्रवादीचे युवा नेतेही मैदानात उतरूण संघर्षाचे रणशिंग फुंकणार आहेत. ...
"कोल्हे साहेबांची एक क्लिप पाहिली, त्यात ते सांगतायत, बापाला कधी विसरायचं नसतं. बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकूत्या त्याच्या कष्टातून निर्माण झालेल्या असतात. हे काही तरी मनात ठेवा. त्यांच्या त्याच क्लिपमध्ये उल्लेख आहे, साहेब बांधतील ते तोरण आणि म्हणतील ...