काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. Read More
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून नाशिकमध्ये पहिल्या फेरीनंतर मतमोजणीत गोडसे यांनी भुजबळांना मागे टाकले आहे. पहिल्या फेरीनंतर ८ हजार ५८५ मतांनी गोडसे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २५००५ मतं मिळाली असून भुजबळ यांच्या पारड्यात १६,४२० मत ...
निवडणुकीत कोण कधी रिंगणात उतरेल आणि कोण कधी कुणाला पाठिंबा देईल, याचा काही नेम नसतो. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळाली पाहिजे आणि ती आपल्याचकडे राहिली पाहिजे, यासाठी सगळा खटाटोप केला जातो. ...
कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढती महागाई व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा ... ...
पक्षाच्या विद्यमान शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर लगेचच शहराध्यक्षपदावरून मुक्त करण्याची विनंती पक्षाला केली होती. ...