अचलपूर शहरातील चौधरी मैदानावरून आणि परतवाडा शहरातील मुगलाईतपुरा बैतुल स्टॉप-गुजरीबाजार येथून सकाळी ११ वाजता या मुक मोर्चास सुरुवात झाली. २५ ते ३० हजार मुस्लिम बांधव सहभागी झाले. विविध संघटनांच्या निवडक प्रतिनिधींतर्फे एकत्रितपणे अचलपूरचे एसडीओ संदीप ...
मंदीच्या विळख्यात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून ‘बूस्टर डोस’ देण्याचा प्रयत्न सुरु आहे. ...
आसाममधील राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनसीआर)च्या अंतिम यादीत नावे नसलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार भेटणार नाही. त्यांना देश सोडून जावे लागणार, असल्याचे भारतीय जनता पार्टीचे महासचिव राम माधव यांनी सांगितले. ...
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक याप्रकारचा संघर्ष आसाममध्ये सातत्याने सुरु असून तेथील राजकारण्यांनी मतांचे राजकारण केले आहे. यामुळे या राज्याचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ...