Maharashtra Lok Sabha Election 2024: सत्ता आणि मत्ते साठी धर्म - जातीच्या आगी भडकवून भाजपा स्वतःची पोलीस भाजत आहे . गेल्या १० वर्षात काय केले ? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सांगत नाही . खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीका शिवसेना नेते प ...
राजकारण केवळ दंडाच्या बळावर नव्हे तर बुद्धिचातुर्यावर करावे लागते हे साडेतीनशे वर्षांपूर्वी गनिमी काव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले. नियोजन काय असते यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते, असे प्रतिपाद ...
आपला वर्तमान व भविष्यकाळही उज्ज्वल करता आला पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले. 'आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान'च्या स्नेहमेळाव्यात पाटील बोलत होते. ...