विद्यापीठाने प्रातिनिधीक स्वरूपात विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींना विद्यापीठात पाचारण केले आणि त्यांना ही सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. ...
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव आजपासून देण्यात आले अन् खान्देशवासीयांचे गेल्या २५ वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. ...
विद्यार्थ्यांना परिपूर्ण घडविण्यासाठी चॉईस बेस्ड् क्रेडिट सिस्टीम प्रणाली महत्वाची ठरणार आहे. यातून आंतरविद्याशाखा अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे सर्व घटकांनी सकारात्मक स्वीकार करावा असे आवाहन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी शनिवारी फैजपूर येथे केले. ...
पीएच.डी. मध्ये अधिक सुसूत्रता येण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सुधारीत मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. या मसुद्याला मंगळवार २४ रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
शहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञान युगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा. विज्ञान आणि तंत् ...