इथेनॉल, दगडी कोळसा, कापडा, फ्लोरिंगसह तब्बल १८०० वस्तू या बांबूपासून तयार होतात, त्यामुळे देशात बांबूची मागणी वाढणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पीक न घेता बांबू लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ...
Raju Shetty Pasha patel Kolhapur- कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका करणारे राजू शेट्टी म्हणजे सेना गेलेले पती अशी अवस्था असून त्यांच्या मागे किती शेतकरी आहेत? तुमचा माणूस फुटला म्हणून भाजप बेमान कसे? सदाभाऊ फुटले नसते तर ते आमच्यासोबतच असते, अशी ट ...
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा शेतकरी हा आत्मा आहे, असे सांगितले जाते. मात्र कृषी कायद्यावर राज्यसभेत चर्चा सुरू असताना ते गैरहजर का होते ? पवार हे कृषिमंत्री असतानाच कृषी कायद्याचा मसुदा तयार झाला. त्यामुळे त्यांचा विरोध कायद्याला नव्हे तर सिस्टिमला आ ...
नवीन कायद्यामुळे शेतमालाची खासगी बाजार व्यवस्था निर्माण होणार आहे. त्यामुळे स्पर्धा वाढणार आहे. बाजार समित्यांना या स्पर्धेत टिकण्यासाठी शेतकºयांप्रति सकारात्मक व्हावे लागेल ...