बटाटा हे भाजीपाला कंदवर्गीय फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक खरीप व रब्बी हंगामात घेतले जाते. याचे भाजीपाला फळपिकात अनन्यसाधारण साधारण महत्व आहे. याचा वापर प्रक्रिया उद्योगातही मोठ्या प्रमाणात केला जातो. Read More
उन्हाळा आणि वाळवणाचे पदार्थ हे जणू समीकरणच. हुतांश गृहिणींचा कल बटाट्यापासून उपवासाचे 'होममेड' वाळवण बनविण्याकडे आहे. त्यामुळे बटाट्याची मागणी वाढली असून, बाजारात आवक वाढली आहे. ...
सध्या राज्याच्या विविध भागात बटाटा काढायला आला असून बाजारात आवक वाढली आहे. आज शनिवार (दि. ०९) अकोला २६०० क्विंटल, सांगली फळे भाजीपाला २४१० क्विंटल, नागपुर २६२५ क्विंटल प्रमाणे मोठ्या प्रमाणात आवक दिसून आली. ...
आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणाऱ्या रताळाची उपवासाच्या दिवशी फराळ म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. सध्या शेतकऱ्यांचा रताळ्यांचा हंगाम सुरू झाला असून, लोणगाव येथील शेतकरी रताळे काढण्यात व्यस्त आहेत. महाशिवरात्रीला बाजारात मोठ्या प्रमाणात रताळ्या ...
कष्टाला जिद्दीची जोड दिल्यास काहीही अशक्य नसते याची प्रचिती कान्हूर मेसाई (ढगेवाडी) ता शिरूर येथील प्रगतशील शेतकरी सुखदेव बबन खर्डे व त्यांची पत्नी विमल सुखदेव खर्डे यांनी दाखवून दिली आहे त्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीचे नियोजन करत तीन क्विंटल बियाणातु ...
वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका शेतमालाला बसला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व मसाला मार्केटमध्ये आवक सुरळीत होती. परंतु, कांदा मार्केटमध्ये २५ टक्के आवक कमी झाली. ...