नवी दिल्ली - काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, तिघांचा मृत्यू अनेक जखमी पारोळा - एक लाखाची लाच घेताना कार्यक्रम अधिकाऱ्यास अटक ठाणे - मुलभूत अधिकारासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे बेमुदत आंदोलन जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ञांना वेगळाच संशय कष्टकरी बांधव कधीही कामचुकारपणा करत नाहीत; डॉ. बाबा आढाव यांचे मत एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा 'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरणाऱ्या ८ जणांवर गुन्हा, पोलिस प्रशासनाचा दणका कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत संत ज्ञानोबा - तुकोबांच्या पादुका पोहोचल्या लंडनला; विश्वभ्रमण दिंडीचे दुसरे वर्ष कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ? मराठा तितुका मेळवावा, ओबीसी सारा संपवावा, हे मुख्यमंत्र्यांचे धोरण; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम २०४७ च्या विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्राने मोठे योगदान द्यावे - निर्मला सीतारामन महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली
Rain, Latest Marathi News
Pune Rain : पुण्यातील पुढील पाच दिवसांत किती पाऊस पडणार यासंदर्भातील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...
Rain Update : हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातही पुढे तीन दिवस पाऊस असणार आहे. ...
पुणे : जुलै आणि ऑगस्ट तसेच सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान खरीप ... ...
Ganesh Mahotsav: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात थांबून थांबून का होईना पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. श्रीगणेशाच्या आगमन सोहळ्यातही पावसाची बरसात होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. ...
सातारा : जिल्ह्यातील सर्वच धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असून पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. यामुळे विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयनेतूनही एकूण ... ...
मागील वर्षीच्या गाळपासाठीच्या उसाचे ३६ हजार ७५३ कोटी रुपये राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळाले आहेत. ...
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोपरगावसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. धरणांत पाण्याची आवक वाढल्याने पाणी सोडण्यात आले. ...
वैतरणा खोऱ्यातून मराठवाड्याला पाणी देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती ...