या प्रकल्पाचा सर्वंकष फायदा राजापूर व पर्यायाने कोकणी जनतेस व्हावा याकरिता महत्त्वाच्या तीन बाबींकडे आ. साळवी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. ...
दोन वेळा नगराध्यक्षपद भुषविण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला होता. राजापूर नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमानही त्यांच्याच नावावर आहे. ...
आजच रिफायनरी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांमध्ये शिवसेनेच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. ...
राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने विरोधी भूमिका घेत कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. येथील काही स्थानिकांच्या विरोधामुळे शिवसेनाही विरोधी भूमिकेत राहिली आहे. ...
वाऱ्यामुळे आंबा,काजू पिकांना बसला असून, अनेक ठिकाणी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेकांच्या घरांवर झाडे उन्मळून पडली असून, घरांची कौले-पत्रे उडाले. वाऱ्यामुळे मोठ्याप्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. ...