पवार हे आयसीसीचे अध्यक्ष असताना भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर पवार हे आयसीसीमध्ये नसेल तरी त्यांची पॉवर अजूनही आयसीसीमध्ये कायम आहे. ...
‘रणजी ट्रॉफी स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपद पटकावणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन. युवा खेळाडूंच्या समुहाने शिस्तबद्ध व निर्धाराने सांघिक कामगिरीच्या जोरावर हे यश मिळवले. या जेतेपदामुळे विदर्भाच्या क्रिकेटला नवी उंची लाभली. ...
रणजीच्या अंतिम सामन्यामध्ये विदर्भाने दिल्लीचा पराभव करत पहिल्यांदाच रणजी चषकावर नाव कोरलं. सांघिक खेळाच्या बळावर विदर्भाच्या संघानं दिल्लीचा पराभव केला. ...
अक्षय वाडकरने कारकिर्दीतील झळकावलेल्या पहिल्या शतकाच्या जोरावर विदर्भाने अंतिम लढतीत तिस-या दिवशी दिल्लीविरुद्ध पहिल्या डावात २३३ धावांची भक्कम आघाडी घेत पहिल्या रणजी ट्रॉफी जेतेपदाच्या दिशेने कूच केली. ...