देशातील दिग्गज उद्योजक असलेले रतन टाटा यांच्या टाटा सन्समध्ये चेअरमन पदापर्यंत पोहोचलेले सायरस मिस्त्री पुन्हा एकदा चर्चेत आलेत. खरंतर, टाटांच्या एका मोठ्या कंपनीत चेअरमनपदावर पोहोचल्यामुळे सायरस मिस्त्री आधीच चर्चेत होते... पण, त्यानंतर त्यांना पदाव ...
कोरोनाचं संकट आलं आणि भारतासह जगभरातील जनजीवन ठप्प झालं... लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरात अडकून पडला... सगळ्याच उद्योगांची चाकं जिथल्या तिथं थबकली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्राचं कंबरडं मोडलं आणि आर्थिक गणित बिघडून गेलं... मात्र, भारतातील काही उद्योजकांनी ...