इंदोरीकर महाराज त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले असून त्यांचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे दोन गट आमनेसामने आले आहेत. त्यातच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि मनसेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी या वादात उडी घेतल्याने सोशल मीडियावर याच व ...
सदानंद माेरे हे सरकारची तळी उचलण्याचं काम करतात त्यामुळे त्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकांची चाैकशी करण्याच्या समतीवर नेमण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेड करुन करण्यात अाली. ...
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या मूळ बंगाली चरित्राचे चारु शीला धर यांनी केलेल्या संक्षिप्त रूपांतराच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते शनिवारी सहयोग मंदिर येथे पार पडले. ...
‘महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत आहेत. त्यांना वेळोवेळी निर्णायक भूमिका घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ज्येष्ठतेचा लाभ घेत निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु निर्णायक भूमिका घेण्यात केलेल्या कुचराईमुळे अनेक युद्धे झाली. ...
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पसायदान विचार साहित्य संमेलनात विश्वात्मकता, मानवतावाद, सामाजिक आयाम आदींवर भर दिला जाणार आहे ...
प्रक्रिया सुरू करून आठ वर्षे होत आली तरीही सरकारने भाषा धोरण जाहीर केलेले नाही, असा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपस्थित केला आहे. ...