विदर्भातील यवतमाळ, अचलपूर-मूर्तिजापूर-आर्वी-पुलगाव व नागभीड आणि ब्रह्मपुरी या तीन इंग्रजकालीन नॅरोगेज शकुंतला रेल्वेगाड्या सुरू होत्या. परंतु गेल्या वीस वर्षांपासून या तिन्ही रेल्वे बंद असल्याने या भागातील वाहतूक प्रभावित झाली आहे. ...
सध्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे महाराष्ट्राचे असल्याने आता तरी या गाड्यांचे चांगले दिवस येतील, अशी आशा होती, पण ती फोल ठरली. शकुंतला रेल्वे विकसित करून चालू केल्यास सामान्य जनतेची सोय होऊन केंद्र शासनाला आर्थिक लाभ होईल. पण याकडे दुर्लक्ष हो ...
Shakuntala Railway's birthday celebration at Akola railway station : गुरुवार, २० जानेवारी रोजी अकोला स्थानकावर शकुंतला रेल्वेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ...
शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाच्यावतीने ही रेल्वेगाडी आहे त्या स्थितीत सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी २ ऑक्टोबरपासून अचलपूर ते यवतमाळ रेल्वे मार्गावरील गावांमध्ये जनजागरण, पदयात्रा व रेल्वे स्थानक स्वच्छता करण्याचा अभिनव उपक्रम दर्यापूर, मूर्तिजापू ...