यवतमाळातील दर्जेदार कापूस परदेशात नेण्यासाठी ब्रिटिशांनी शंभर वर्षापूर्वी येथून मूर्तिजापूरपर्यंत (अकोला) ही रेल्वे सुरू केली होती. क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीकडे रेल्वेच्या देखभालीचा कारभार होता. भारत स्वतंत्र झाल्यावरही शकुंतला रेल्वे या ब्रिटिश ...
शंभर वर्षांचा करार झालेला असल्याने १९४७ मध्ये देश स्वतंत्र होऊनही ही रेल्वे ब्रिटिश कंपनीच्याच ताब्यात राहिली. या कंपनीच्या अखत्यारित असली तरी रेल्वे सुरू होती. शंभर वर्षांनंतर २२ जुलै २०१६ रोजी करार संपल्याने ही रेल्वे भारतीय रेल्वेच्या ताब्यात येणे ...
रेल्वे प्रशासनालाच ही शकुंतला नकोशी होती. शकुंतलेला सुरु ठेवण्याची त्यांची मानसिकताच नव्हती. या लोहमार्गावरील मूर्र्तिजापूर-लाखपुरी सेक्शनमधील पायटांगी नामक छोट्या पुलावरील लाकडी स्पिलर जळाल्याचे एप्रिल २०१९ मध्ये निमित्त झाले. यादरम्यान मे २०१९ मध्य ...
मेळघाटातून अकोला-अकोट-धूळघाट रेल्वे-डाबका-देढतलाई ते खंडवा असा ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग परिवर्तीत न करता पूर्वीप्रमाणेच तो मेळघाटातून देण्याची मागणी आदिवासींमधून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मेळघाट हा आदिवासीबहुल परिसर असून, येथे सर्वाधिक संख्या ...
२०१८ मध्ये या रेल्वेवर शकुंतला सवारी गाडीसह भारतीय रेल्वेची मोहोर चढविली गेली. एरवी ब्रिटिश कंपनीकडे असणाऱ्या रेल्वेवर भारतीय रेल्वेची मोहोर बघून सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या. आता शकुंतलेला सुगीचे दिवस येतील, असे सर्वांनाच वाटले. पण, तसेच झालेच नाह ...
१५० वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने विदर्भात रेल्वेचे तीन मार्ग सुरू केले होते. यामध्ये मूर्तिजापूर, अचलपूर, बैतुल हा १०० किलोमिटरचा मार्ग, यवतमाळ ते कारंजालाड, मूर्तिजापूर हा ८९ किलोमिटरचा मार्ग, तिवसा गरूकुंज मोझरी, चांदूरबाजार ते नरखेड हा ५० किलोमिटर ...