शांतीगिरी महारज हे एक सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याची कबुली दिली. त्यांनी जयबाबाजी भारत म्हणून ओळखल्या जाणार्या पायाचे नेतृत्व केले. आपल्या आध्यात्मिक उपस्थितीद्वारे ते सर्व मानवी राजासाठी खूप प्रेरणादायक आहे. Read More
सध्याचे राजकारण बघता संतांच्या खांद्यावर राष्ट्रनिर्मीतीची जबाबदारी देणे गरजेचे झाले आहे. हाच विचार पुढे करून राजकारणातील शुद्धीकरणासाठी आम्ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ...
‘न करिता सद्गुरुंचे भजन, नोव्हे भव वृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधन, आणे आण केलीया’ या एकनाथी भागवतातील एकच ओवीतून सद्गुरुंच्या नामाला किती मोठे महत्त्व आहे हे लक्षात येईल. म्हणूनच सद्गुरुंच्या नामाचा आणि सद्गुरुंच्या कामाचा कधीही विसर पडू देऊ नका. ...
स्त्री शक्तीच्या विविध रूपांचा, गुणांचा परिचय व्हावा आणि सर्व नात्यात तिला योग्य मान मिळावा, यासाठी आज रात्री, अर्थात १२ मे रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनलवर आपणही सहभागी व्हा. ...