Rohidas Datir murder: अखेर संगनमताने दातीर यांची हत्या झाली. राजकीय पाठबळ असल्याशिवाय ही हत्या होऊ शकत नाही. त्यामुळे या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी शिवाजी कर्डिले यांनी केली आहे. ...
अहमदनगर जिल्हा बँकेची नगर तालुक्यात निवडणूक झाल्याने शिवाजी कर्डिले हेच या निवडणुकीत हिरो ठरले आहेत. लोकसभेत वेगळा आणि विधानसभेत वेगळा निकाल लागला गेल्याने निश्चित कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. परंतु आम्ही भविष्यात एकसंघ राहून पुढील निव ...
नगर तालुक्यातील बु-हाणनगर ग्रामपंचायतीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या गटाने सत्ता कायम राखली आहे. १५ पैकी १५ जागा जिंकून कर्डिले गटाने बहुमत मिळविले आहे. ...
पाथर्डी तालुक्यात बिबट्याने हल्ला केल्यासारख्या घटना घडल्या. पण तेथे एकही मंत्री भेट देण्यास गेला नाही. एक मंत्री गेले, पण त्यांनीही फक्त त्याच्या मतदार संघातील शिरापूर गावातच भेट दिली. तिथूनच ते निघून आले. यावरूनच जिल्ह्यामध्ये चार मंत्री असतानाही ज ...
राज्यातील सरकार लोकनियुक्त नसून षडयंत्राचे सरकार आहे. त्यांनी अतिवृष्टीत जे दौरे केले आणि पक्ष प्रवेशावर जो वारेमाप खर्च सुरु आहे, तो जरी टाळला असता तरी शेतकर्यांना हेक्टरी १० ऐवजी १२ हजारांची मदत मिळाली असती. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्यातील मंत ...
नगर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील २३ गावातील हजारो शेतक-यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्न असलेल्या के.के. रेंजसंदर्भात नवी दिल्ली येथे बुधवारी (१२ आॅगस्ट) संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची नगर जिल्ह्यातील भाजप शिष्टमंडळाने खासदार डॉ.सुजय विखे यांच्या नेतृत्व ...
शासनाने दुधाला कमीत कमी ३० रुपये प्रति लिटर भाव द्यावा. १० रुपये अनुदान द्यावे. अन्यथा शेतक-यांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेऊ, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राहुरी येथे आंदोलन प्रसंगी दिला. ...