लोक आपले प्रश्न, समस्या घेऊन पोलिसांकडे जातात.. हे आपल्याला माहितेय... पण पोलिसांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी दुसऱ्याकडे जावं लागलं तर... आपली समस्या घेऊन नेत्यांकडे जाण्याची वेळ पोलिसांवर आलीय.. आणि या नेत्याने म्हणजे शिवसेनेच्या नितिन नांदगांवकरांनी ...
मुंबई - शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले ... ...