साखर कारखानदारीत अग्रेसर असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
महाराष्ट्रातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांचे लक्ष वेतनवाढ कधी होणार याकडे लागले आहे. मागील वेतनवाढ कराराची मुदत संपून एक वर्ष झाले. फक्त त्रिपक्ष समितीची स्थापना होऊन समितीच्या तीन बैठका झाल्या; परंतु त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. ...
Bhimashankar Sugar Factory : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामात ११ लाख ३८ हजार ४९६ मे. टन उसाचे गाळप करून सरासरी १२ टक्के साखर उतारा घेऊन १२ लाख ५५ हजार १४९ साखर पोत्यांचे उत्पादन करून यशस्वी हंगामाची सांगता केली. ...
Us Galap Hangam 2024-25 वळवाच्या पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे अल्पावधीचा ठरलेला साखर गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...