डॉ. बैस म्हणाले, गांधीनी भारताला आधुनिक आयाम दिला. त्यांच्या विचाराने भारताला नवी गती मिळाली. त्यांच्या विचारांची कास धरल्यास भारताच्या विकासाला गती मिळेल, हेही आता हळूहळू लोकांना कळू लागले आहे. या ग्रंथाची निर्मिती एक स्तुत्य उपक्रम ठरल्याचे त्यांनी ...
होम ट्रेड कंपनीमार्फत सरकारी प्रतिभूती खरेदी करण्याकरिता गुंतविलेले २५ कोटी रुपये हे सरकारी प्रतिभूतीच्या खरेदीत वळते न होता ते शेवटी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये परत आले, असे वर्धा पोलिसांच्या तपासात लक्षात आल्यावर वर्धा पोलिसांनी नागपूर ...
कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा जपत आपले कर्तव्य बजावतांना अनेक बाबींना सामोरे जावे लागते. असे असले तरी जो सदर बाबी पाळतो त्याचा एक दिवस सन्मान होत असतोच, असे विचार माजी आमदार आणि यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख यांनी व्यक्त क ...
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत कुशल रणनीतीचा वापर करुन शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळविला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडे असलेला हा मतदारसंघ शिवसेनेने पहिल्यांदाच निवडणूक लढवित आपल्याकडे खेचला आहे ...
विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी २१ मे रोजी दोन्ही जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या मतदार संघात तीन उमेदवार असून, सोमवारी सायंकाळपर्यंत या उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. ...
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांनी शिवसेना- भाजपा युतीचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांना पाठिंबा दिल्याने आता या मतदारसंघात युती व आघाडीत सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ...
भाजपाकडून लोकशाहीची मूल्य पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा देऊन आपला गड, आपला मतदार संघ कायम ठेवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित सभेत बोलताना केले़ ...