जवाहरलाल नेहरुंपासून इंदिरा गांधी आणि मनमोहन सरकारपर्यंत देशातील जनतेवर काँग्रेसने अन्याय केला ते गरिबांना न्याय काय देणार? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एअर स्ट्राईकचा वापर राजकीय स्वार्थासाठी करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी बुलडाणा येथे केला. ...
१९६५ च्या युध्दाचे श्रेय हे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना तर १९७१ च्या युध्दाचे श्रेय हे इंदिरा गांधी यांना जर दिले जात असेल तर सर्जिकल व एअर स्ट्राईकचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यास काहीच चुकीचे नाही ...
वायुसेनेचे निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी सैन्यदलाबाबत असलेल्या अज्ञानामुळे ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागितले जात असल्याची भावना शुक्रवारी एका कार्यक्रमात व्यक्त केली. ...
पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकनंतर आता भारतीय लष्करानं म्यानमार सीमेवरील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. ...