राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटने गेल्या वर्षी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय घेतला ...
Osmanabad Collector Office जिल्हाधिकारी यांचे खरमरीत पत्र येताच, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांची तातडीने बैठक बाेलावली. ...
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे तीर्थक्षेत्र बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडवे सुरू झाले आहेत. यामुळे परीसरातील भुईकोट किल्ल्यातील नयनरम्य नर- मादी हा धबधबा मंगळवार दि. २९ पासून कोसळू लागला आहे. ...