लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Delhi Exit Poll 2025 : बहुतांश एक्झिटपोलमध्ये दिल्लीत भाजपचे सरकार येणार, असे भाकित करण्यात आले आहे. तर काहींमध्ये आपला पुन्हा संधी मिळणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतांची मोठी भूमिका असते, ती कुणाच्या पा ...
Election Commission Of India: बोगस नावे घुसडून मतदारांची संख्या अचानक वाढणे, कुठे मतदार याद्या कचाकच कापल्या जाणे; हे सारे काय आहे? निवडणूक आयोगाला याचे उत्तर द्यावे लागेल! ...