यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, देश आणि राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचे रस्ते दर्जेदार केले जात आहेत. लातूर जिल्ह्यातही सुमारे ५ हजार कोटींची कामे मंजूर असून, आणखी तीन-चार हजार कोटींची कामे होतील. लातूर-टेंभुर्णी मार्गाचे चौपदरीकरण केले जाईल. त ...
MIDC Aurangabad : या घटनांमुळे दहशतीखाली आलेले उद्योजक व त्यांच्या संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन, गुंडांना आवरा, अन्यथा उद्योगांना येथून आपले बस्तान हलवावे लागेल, असा इशाराच दिला आहे. ...