Virat Kohli to step down as India's T20 captain after World Cup: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानं अखेरीस ट्वेंटी-२० संघाचं नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला. ...
भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जात आहे. रोज चार हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. भारतातच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन होणार आहे. ...
भारतानं वनडे वर्ल्डकप जिंकून आता १० वर्ष झाली आहेत. २ एप्रिल २०११ रोजी धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं एक मोठं विधान केलंय. ...