देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे, की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रूळावर येईल, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणार ...
देशातील जीडीपीचे आकडे दिशाभूल करणारे आहेत, रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता धोक्यात आहे आणि नोटाबंदी हा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असल्याचा आरोप माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे. ...