लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. मात्र मतमोजणीला दीड महिन्याचा अवधी आहे. तोपर्यंत इव्हीएम मशिन सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम उभारण्यात आली आहे. या स्ट्राँगरूमला त्रिस्तरीय सुरक्षेचे कवच प्रदान करण्यात आले. याशिवाय २४ तास सीसीटीव्हीची नजर राहणार ...
वाशिम : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोठा उत्साह दाखवल्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत सव्वा दोन टक्क्याने वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना व काँग्रेसमध्ये थेट आणि टफ लढत झाली. बहुतांश ठिकाणी फिप्टी-फिप्टी चालल्याने नेमका कोण निवडून येणार याचा अंदाज बांधणे भल्याभल्या राजकीय तज्ज्ञांनाही कठीण झाले आहे. ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. त्यानंतर सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे. ...
प्रत्येक मतदान केंद्रात मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राहील, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले असताना दुपारनंतर टळटळीत उन्ह असतानाही अनेक केंद्रांमध्ये मतदारांसाठी सोडा कर्मचाºयांसाठीही पिण्याचे पाणी नव्हेत ...
मागील ४० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या नेर तालुक्यातील आजंती येथील मतदारांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. एक हजार १८९९ पैकी १७० लोकांनी मतदान केले. ...
निवडणूक प्रक्रिया पुरूष मंडळीच पार पाडू शकते, हा गैरसमज महिलांनी गुरूवारी मोडीत काढला. महिलांनीच मतदान केंद्रावरील कामकाज चालविले. विशेष म्हणजे या ठिकाणची सुरक्षा व्यवस्थाही महिलांनीच सांभाळली. ...