शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

प्रभू : दया, क्षमा, मातृभावनेची मूर्ती ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:30 IST

पर्युषण पर्व विशेष...महावीर वाणी...

वयाच्या ३० व्या वर्षी प्रभूंनी दीक्षा अंगीकारली़ वीरप्रभूंनी मातेच्या गर्भात असताना एक प्रतिज्ञा पूर्ण केली़ पिता सिद्धार्थ महाराज, माता त्रिशला महाराणी, काका सुपार्श्व, भाऊ नंदीवर्धन, बहीण सुदर्शना, पत्नी यशोदा, पुत्री प्रियदर्शना, जावई जमाली आणि मामा चेडाराजा असा त्यांचा परिवार होता.

दीक्षा घेतल्यानंतर प्रभू गावोगावी पायी फिरले़ त्याकाळी त्यांनी कुठल्याही प्रकारच्या वाहनाचा उपयोग केला नाही़ तसेच त्यांनी स्वत:साठी कोणाकडून काही मागितले नाही.

यादरम्यान अनेक असुरांनी त्यांना त्रास दिला़ त्यांनी त्याचा प्रतिकारही केला नाही़ उलट त्यांनी समोरील उपद्रवाला विरोध केला नाही़ मनात त्याच्याप्रति दया, क्षमा, मातृभाव,  समता, करुणाप्रधान, वात्सल्यमूर्ती जपली़ ते स्त्रियांचे उद्धारक ठरले.

दीक्षा घेतल्यानंतर साडेबारा वर्षांनी त्यांना चौथे ज्ञान, मनपर्यवज्ञान आणि पाचवे केवलज्ञान प्राप्त झाले़ या दरम्यान त्यांनी कोणालाही उपदेश केला नाही़ मग इंद्रदेवाने त्यांच्यासाठी सिंहासनासारख्या (समवसरण) स्टेजची व्यवस्था केली़ त्या तिन्ही बाजूने समवसरणात महावीरांची प्रतीकृती निर्माण केली़ चौथ्या भागात प्रभूंना प्रभूच उपदेश देण्यास सुरुवात केली़ त्यांचा धर्मसभेत देव-दानव, सुर-असुर, पशू-पक्षी तसेच हिंस्र प्राणीदेखील येऊन त्यांचा उपदेश ऐकायचे़  स्वत: ३४९   दिवसच आहार घेतला़ ४३५१    दिवस विविध प्रकारचे तप केले़ कोणत्याही स्थितीत झोप न घेता हे कार्य केले.- रतनचंद जैन- पिंकी कवाड 

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक